Tuesday, July 6, 2021

श्रद्धा और राष्ट्रधर्म -- भूमिका

 श्रद्धा और राष्ट्रधर्म

भूमिका

किं कर्तव्यं - किमर्थम्


मनुष्य श्रद्धामय है। यह उसका सहजस्वभाव है। बिना श्रद्धाके मनुष्य मिलना संभव नही है। यदि वह नास्तिक भी हुआ तो भी "ईश्वर नही है" इस विचारको वह हमेशा पकडे रहता है। ये उसकी एकप्रकारसे श्रद्धा ही हुई।

"कल सुबह मुझे फिरसे जाग आयेगी" ये श्रद्धा हो तभी मनुष्य आज सो सकता है। नही तो उसका सोना भी दुःश्वार हो जायेगा। अगर किसीने उसकी श्रद्धाको डगमगाया तो वह स्वयं डगमगा जायेगा।

श्रद्धा कुएँके मेंढककी भी हो सकती है, या "अहं ब्रह्मास्मि" कहनेवालेकी भी हो सकती है।

इसीलिये गीता कहती है --

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत।

श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः॥

अर्थात मनुष्य स्वभावसे ही श्रद्धावान है। जैसी जिसकी श्रद्धा होती है, वैसाही वह मनुष्य होता है। जैसी श्रद्धा वैसा ही मनुष्यका अंतःकरण।

श्रद्धा शब्दके साथ उसी भावको व्यक्त करनेवाले अथवा पुष्ट करनेवाले कई अन्य शब्द हैं जिनका ध्यान रखना उचित है। आस्था, निष्ठा, समर्पण, विश्वास, आदर, प्रेम, निर्मत्सर और भक्तिके भाव भी श्रद्धाके साथ अनायास जुड जाते हैं। ये सारे सत्यं शिवं सुन्दरं की भी पुष्टि करते हैं।

जिस प्रकार एक व्यक्तिमें श्रद्धा होती है उसी प्रकार समाजकी श्रद्धा होती है और राष्ट्रकी भी एक श्रद्धा होती है। जिस राष्ट्रकी श्रद्धा जैसी हो वह राष्ट्र वैसा ही बनेगा। सहस्रों वर्षोंसे भारत राष्ट्रने यह श्रद्धा बनाए रखी कि मनुष्य समाजमें मनुष्यका मूल चरित्र लुटेरोंका नहीं है, वरन आपसी सद्भाव, मैत्री, करुणा आदि भावनाएं ही मनुष्यका मूलस्वभाव है जो उसे समाजोन्मुख बनाता है। इसी प्रकार सत्य और ज्ञानकी अन्वेषणा भी मनुष्यका मूलस्वभाव है जो राष्ट्रको अभ्युदयकी ओर ले चलता है। इसी श्रद्धाके अनुरूप भारतका शिक्षा-चिंतन, इतिहास व चरित्र बना जिसके प्रमाण हमारे ग्रंथोंमें तथा आजतक चली आ रही परंपरा व मान्यताओंमें देखे जा सकते हैं।

ऐसी श्रद्धाके कारण भारतीय समाजकी मार्गदर्शक नियमावली बनी जिसमें सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, राष्ट्रप्रेम, शौर्य, दक्षता, न्यायभावना, दान, अस्तेय, संतोष, अपरिग्रह, निरंतर अभ्यास, शुचितापूर्ण व्यापार, व्यवस्थापन, कौशल्य, कलात्मकता और ईश्वरप्रणिधान इत्यादि गुणोंको उत्तम माना गया। उन गुणोंका संस्कार मनुष्यमें हो सके इस प्रकारकी समाज व्यवस्था बनानेका प्रयास भारतवर्षमें वारंवार किया गया। इस श्रद्धासे किया गया कि सर्वे भवन्तु सुखिनः यही हमारी नित्य प्रार्थना रहे और उस उद्देश्यकी प्राप्तिमें सदैव जुटे रहनेका संबल इन गुणोंके आधारसे मिलता रहे।

इस पुस्तककी भूमिका लिखते हुए स्वाभाविक प्रश्न उठता है कि श्रद्धा और राष्ट्रधर्म जैसे विषयपर पुस्तक क्यों लिखी जाए, उसका प्रयोजन क्या है? अंधश्रद्धा क्या है? वह हमारे लिये अवांछित क्यों है? उसकी चर्चा क्यों हो? तो उत्तरमें हमें सर्वप्रथम समझना है कि एक राष्ट्र या समाजकी सोच उसके तत्त्वदर्शनसे जानी जा सकती है। भारत राष्ट्रकी श्रद्धा जिन मूल्योंपर थी क्या वे मूल्य उसके दर्शनमें झलकते थे? क्या है भारतका दर्शन? क्या वह इस आधुनिक कालमें समसामायिक है?

उससे महत्वपूर्ण प्रश्न यह है कि हम भविष्यके भारत राष्ट्रको किस प्रकार बनाना चाहते हैं। आनेवाली पीढ़ियां क्या संस्कार लेकर आएँ और कितनी पीढ़ियोंतक यह संस्कार निरंतरतासे चलने चाहिए? इसके लिए सबसे पहले हमें निश्चित करना होगा कि हमारी अगली पीढ़ियोंकी श्रद्धा किन बातोंमें हो। फिर प्रश्न उठेगा कि वैसी श्रद्धा राष्ट्रके नागरिकोंकी बनी रहे इसके लिए जो भी समाज व्यवस्था आवश्यक है क्या वह आज हमारे पास है? और यदि नहीं है तो हम उसका निर्माण कैसे कर सकते हैं? इन प्रश्नोंके उत्तरके हेतु भी हमें अतीतमें झांककर देखना होगा कि सहस्त्रों वर्षोंतक हमारे समाजका दर्शन कैसा रहा, नीतिनियम किस प्रकार टिकें रहें, जनमानस इन्हें सहजभाव व आनन्दसे स्वीकारे, इसके लिये किस स्तरके प्रयास और व्यवस्थाएँ की गईं? खण्ड एक व दो में हम इन सारे प्रश्नोंका उत्तर खोजेंगे।

क्या कभी समाजपर बिखरावका संकट भी आया या आगे आ सकता है? हमें उन संकटोंके प्रति सावधान रहना होगा जो राष्ट्र व समाजके अस्तित्वको डिगा सकते हैं। वर्तमानमें ऐसे कई संकटोंकी भनक हमें मिलती है। उदाहरणके स्वरूप अंधश्रद्धा शब्दके रूपमें दीखता संकट।

मेरे विचारमें श्रद्धा और अंधश्रद्धाके बीचके अंतरको स्पष्टतासे उजागर करनेका प्रयोजन इस पुस्तकका नहीं है, वरन संकटोंके प्रति दक्ष रहनेका, सावधानताका प्रयोजन है। पुस्तकका मुख्य उद्देश्य यह जानना है कि अपने राष्ट्रको, राष्ट्रकी अगली पीढ़ियोंको, हम किन विचारोंसे, किस प्रकारकी श्रद्धासे संस्कारित रखना चाहते हैं, किन संकटोंके प्रति सावधान करना चाहते हैं और उसके लिए हम कौनसे प्रयास करें! श्रद्धापूर्वक संभाले गये मूल्योंका पुनःप्रतिपादन व दृढता चाहिये या नही?

इस पुस्तकको लिखते हुए हम दोनों लेखकोंने वारंवार चर्चा की है और अन्य ग्रंथों, अन्य लेखकोंके विचारोंको भी समझा है। उन सबके प्रति हम आभारी हैं। ऐसे मूलभूत विषयोंपर पुस्तकें लिखवाकर भारतीय जनताके लिये उन्हें उपलब्ध करानेका शिवधनुष्य पुनरुत्थान विद्यापीठने उठाया है, उनके प्रति अभिनंदन व आभार।

-- लीना मेहेंदळे

वर्षप्रतिपदा शक १९४३

श्रद्धा और राष्ट्रधर्म - लेखोंकी लिंक्स

 

(श्रद्धा, अंधश्रद्धा और राष्ट्रधर्म)

श्रद्धा और राष्ट्रधर्म


(पुस्तकका शीर्षक क्या हो -- पुस्तकका भाग नही - केवल विचारार्थ)

भूमिका -- किं कर्तव्यम् -- किमर्थम्

अनुक्रम

खंड श्रद्धा

. श्रद्धा एवं राष्ट्रधर्म

. राष्ट्रनिर्माणमें तत्वदर्शनका महत्व

. सनातन धर्म

. भगवद्गीतामें श्रद्धा

. ऋग्वेदादिमें श्रद्धा

. देवोपासना

. श्रद्धा और विज्ञान

. श्रद्धाके आयाम

. समाजमें श्रद्धाका उदय

खंड राष्ट्रधर्म

१०. श्रद्धासंस्कारोंके विषय

११. उत्पत्ति विज्ञान

१२. काल संकल्पना

१३. युगान्तरके पर्वमें

१४. राष्ट्रकी अवधारणामें वाणी, शब्द व भाषाका महत्व

१५. ग्रंथसंपदा

१६. राष्ट्रचेतनाके आयाम

१७. लक्ष्मी और अलक्ष्मी

१८. न्यायव्यवस्थाका अधिष्ठान

१९. संन्यास अतिथि इत्यादि

२०. गुरुपरंपराउपासनामूर्तिपूजा

खंड ३ अंधश्रद्धाकी समीक्षा

२१. पश्चिमी संस्कृति श्रद्धाके विषयमें क्या कहती है

२२. अश्रद्धा व तामसी श्रद्धा

२३. अंधश्रद्धा शब्दका बवाल

२४. अंधश्रद्धाका और एक शब्दका बवाल

२५. बेमानी होता कम्युनिजम

खण्ड संकट भविष्य

२६. संकटके कगारपर भारतीयता

२७. सेक्यूलरतासे भ्रमित होनेका संकट

२८. भाषाई प्रभुसत्तापर संकट

२९. अर्थकारणका दुश्चक्र

३०. इकोसिस्टमपर गहराता संकट

उपसंहार


Wednesday, January 9, 2013

pg 7-- अणिमा वर्ध्यामधे



 pg 7-- अणिमा वर्ध्यामधे
मुंबईची गाडी वर्धा स्टेशनांत शिरली तेंव्हा सकाळचे नऊ वाजायला आले होते. फर्स्टक्लासच्या डब्यांत असल्यामुळे अणिमाला प्रवासाचा शीण जाणवत नव्हता. झोपही छान झाल्यामुळे ती ताजीतवानी झाली होती. गरम-गरम उपमा आणि चहाचा नाश्ताही करून झाला होता.

परवाच पेठकर, वर्ध्याचे रिसेप्शन ऑफिसर यांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधला होता -- तिची ट्रेन, बोगी नंबर, सीट नंबर इत्यादि विचारण्यासाठी, आणि मी स्टेशनवर येणार आहे निश्चिंत असा असे आश्वासनही दिले होते.

Part 1/2 ---- Pg 1-6 हस्तलिखित


1
श्रीकृष्णाने सकाळची सर्व कामे आज लवकर संपवली होती. राजसभेतील चर्चेतही फारसा भाग घेतलेला नव्हता. आजचा दिवस निर्णायक असेल असे राहून राहून वाटत होते. होऊन जाउ दे तसेच. घेउन टाकायचा काही तरी निर्णय. ही अनिश्चिततेची भिती कधी तरी संपायलाच हवी. 
“ती माझ्याशिवाय कोण संपवणार?” त्याने मनाला विचारले. हस्तिनापुरीची शिष्टाई  निष्कळ ठरली होती. ती तशीच ठरावी अशी द्रौपदीची इच्छा होती. 
याआधी युधिष्ठिराने युद्ध टाळावे यासाठी प्रस्ताव केले होते. राजसूय  करणाऱ्या मोठ्या साम्राज्याच्या सम्राटाने फक्त पाच गावांचे राज्य दिले तरी  चालेल असा निरोप  काका घृतराष्ट्र यांना पाठवला होता, त्यावर सुईच्या आग्रभागावर टिकेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही असे म्हणत दुर्योधनाने तो प्रस्ताव धुडकवून लावण्यास श्रृतराष्ट्राला भाग पाडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा समोपाचाराचा  प्रयत्न करावा म्हणून युधिष्ठिराने शिष्टाई साठी कृष्णाला गळ घातली होती, तेव्हासुद्धा युद्ध टाळावे हीच भूमिका व पाच गावांवर समाधान मानू हाच निरोप कृष्णामार्फत देण्याचे ठरले होते. पण द्रौपदी आपले मोकळे सोडलेले केस हातात पुढे धरून त्याच्या समोर ठाकली होती. दुःशासनाने हेच मोकळे केस धरून फरफटत सभागृहात आणले आणि भर सभेत अपमान केला ते सगळ विसरणे कसे शक्य होते?  
“ कृष्णा, हे मोकळे केस बघ। दुःशासनाने केस धरून सभेला आणले तेव्हा भीमाने प्रतिज्ञा केली  होती की दुःशासनाचा वध करूण त्याच्या रक्ताने तुझे केस माखून तुझी वेणी घालून देईन । ती प्रतिज्ञा भीम विसरलेला नाही - मीही विसरलेली नाही . पण आज युधिष्ठिर शांतीच्या व युद्ध  टाळण्याच्या गप्पा करीत आहेत. युद्ध झालेच नाही तर ती प्रतिज्ञा अपूरी राहील आणि जन्मभर मला मोकळ्या केसांनीच वावरावे लागेल.” 
अवाक् होऊन सर्वजण ऐकत होते. युधिष्ठिराच्या शब्दाविरूद्ध बोलण्याची प्राज्ञा इतर चार पांडवांची नव्हती . पण द्रौपदी म्हणजे सळसळती वीज होती. एरवी  मेघांच्या पोटांत दडून राहणार - शांत, गुप्त, पण प्रकट झाली की क्षणार्धात सर्वांना लखलखाटाने दिपवून टाकणार. तिच्या तेजापुढे  प्रसंगी कृष्णालाही नमते घ्यावे लागले होते, मग युधिष्ठिराची काय कथा? 
(कुन्तीने काय म्हटले)
कृष्णालाही द्रौपदीचा मुद्दा मान्य होता. शिष्टाईला गेलेल्या श्रीकृष्णाच्या अपेक्षेप्रमाणेच दुर्योधन वागला होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------
2
                                 
मसूरी, 1984
गेल्या महिनाभर तयारी करीत असलेली , तरीही जराशी सुस्तावलेली लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी सकाळपासून गजबजत गेली होती. नवीन बॅचचे प्रोबेशनर सकाळपासून निरनिराळ्या वाहनातून  येऊ लागले होते. कुणी चक्क यूपी स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमधून तर कुणी टॅक्सी, कुणी एसी कॅब व कुणी पालकांच्या आलीशान गाडीतून प्रवास करून येत होते. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या तरूण-तरूणी मंडळींचा उत्साह ओसंडून वहात होता. आणि का नाही? देशाच्या सर्वोच्च सिव्हिल सर्व्हिस  परिक्षेतून निवडलेली क्रीम ऑफ क्रीम अशी ही मंडळी होती. 
अणिमा आणि राधा चेन्नईहून एकट्याच आल्या होत्या. रेलवे स्टेशनवर त्यांची गाठ पडली होती, आणि त्यांना एकमेकींची साथ मिळाली म्हणून दोघींच्या पालकांना हायसे वाटले होते. 
अणिमा ही केरळच्या एका खेडेगावांतली मुलगी- शिक्षणासाठी त्रिवेंद्रम पर्यंत जाऊन आलेली.  तिथे मामाच घर बर की कॉलेज बर। पण परदेशस्थ चुलत भावाच्या प्रेरणे ने आयएएस होण्याचे स्वप्न मात्र तिने पहिले होते आणि स्पर्धा परिक्षेची नीट तयारी करवून घेणारे शिक्षक ही लाभून गेले होते. रेलवेचा हा सर्व प्रवास तिला नवखा होता. फारशी काळजी किंवा चिंता करण्याचा तिचा स्वभाव नाही। पण गाफील राहूनही चालणार नाही या जगात। आज एक खेड्यातली मुलगी भारताच्या एका टोकापासून प्रवास करून दूसऱ्या टोकाला जात होती. पुढेही निरनिराळे प्रदेश हिंडावे लागणार होते. राष्ट्रगीतातील वर्णनाप्रमाणे पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारताचा पट्टा, उदिशा, बंगाल, आसाम, असे सर्व प्रदेश तिला पहायला मिळतील या कल्पनेने ती सुखावली होती.
---------------------------------------------------------------------------------------